महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आज निसर्गाचा लहरीपणा व जनावरांची कमी दूध उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे. ...
Jowar Cultivation : कधीकाळी ज्वारीच्या काढणीवेळी शेताशेतात घुमणारे भलरीचे सूर आता हळूहळू शांत होत चालले आहेत. अतिपावसाचा फटका, मजुरांची कमतरता आणि बदलती पीकपद्धती यामुळे आष्टी तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात साडेतीन हजार हेक्टरची घट झाली आहे. ज्वारीसो ...
रब्बी हंगामात योग्य नियोजन, आधुनिक शेतीपद्धती व शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जोरावर बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेण्याचे उदाहरण शेतकरी गुलाब जयराम टाव्हरे व मंगेश जयराम टाव्हरे यांनी घालून दिले आहे. ...
Vihir Anudan : मनरेगा अंतर्गत सिंचनासाठी मंजूर झालेल्या विहिरींची कामे पूर्ण होऊन अनेक महिने उलटले, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. परिणामी, आधीच अस्मानी–सुलतानी संकटांनी त्रस्त असलेला शेतकरी वर्ग आता आर्थिक अडचणीत सापडला ...
Falbaga : कोरडवाहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यात शेतीचं चित्र बदलत असून, गेल्या तीन वर्षांत तब्बल ५०० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन, शंभर टक्के अनुदान आणि विविध शासकीय योजनांच्या मदतीमुळे पेरू, संत्रा व मोसंबी ...