बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभा ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या ...
एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
शेतकऱ्यांना कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात वाटप करण्यात आल्या. ...
Dhan Kharedi : अंदाजे ३१.५ लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे ७४० कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी, अजूनही सुमारे २९५ कोटी रुपये येणे आहेत. ...
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५ हजार ६०६ टन उसाचे बिल जमा केले आहे. ...