कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकऱ्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
राज्य शासनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ...
एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी ...
गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे. ...
शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत. ...
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...