भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतदार राजांना आकर्षित करण्यासाठी यापुढे अवास्तव घोषणा राजकीय पक्षांना करता येणार नाही. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक स्रोत काय राहील, याची माहिती द्यावी लागणार आहे. ...
धनुष्यबाण चिन्ह कोणाला? शिवसेनेच्या ठाकरे गटाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या ९ दिवसांत होण्याची शक्यता नाही. ...
Andheri East Assembly by-election: आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ही उद्धव ठाकर ...
Maharashtra News: शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने ‘५० खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा शरद कोळींनी दिला. ...
Eknath Shinde Update News: प्राथमिक सदस्यत्व असलेले पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पक्ष सोडूनही आयोग शिंदेंना शिवसेनेचा सदस्य मानत आहे. या सर्व प्रक्रियेत १० वी सूची महत्वाची ठरते. मनिंदर सिंग यांच्या युक्तीवादावर सिब्बल यांनी प्रत्यूत्तर दि ...
नियमांनुसार, राजकीय पक्षांना खर्चाचा लेखाजोखा मांडावा लागतो. पक्षाने किती पैसे खर्च केले? कॅश, चेक, ड्राफ्टनं किती पेमेंट दिले? याचा हिशोब ठेवून तो निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. ...