भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला. तीन दिवस उलटले आहेत, तरीही आयोगाने पुरुष आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली नाही, आरोप त्यांनी केला. ...
Election Commission News: दारूविक्रीत कोणत्या दुकानांत अचानक वाढ झाली आणि ती का झाली, तेथून मतदारांसाठी दारूचा पुरवठा केला जात आहे का?, बँका आणि पतपेढ्यांमधून पैसा मोठ्या प्रमाणात अचानक काढला जात आहे का यावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असेल. ...
बिहारमध्ये काल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान, आता समस्तीपूरमधील सराईरंजन येथील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे दिसत आहे. ...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. वैशालीचे जिल्हा दंडाधिकारी वर्षा सिंह, पोलिस अधीक्षक (एसपी) आणि इतर अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा स्ट्राँग रूमची पाहणी केली ...