केवळ परीक्षांमधील गुण म्हणजे बुद्धिमत्ता ठरत नाही असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही. ...
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल ...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...
बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, न बोलणाºयाचे सोनेही विकले जात नाही, अशा अर्थाची आपल्याकडे म्हण आहे़ खासगी शिकवण्यांच्या बाबतीत ती तंतोतंत लागू पडते़ खासगी शिकवणी हा कमी भांडवलात उत्तम नफा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने याचे पेव वेगाने पसरत गेले. ...
शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे. ...
खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठी शासनाने कायद्याचा मसुदा प्रस्तावित केला असून, त्यामुळे शिकवण्यांच्या दुकानांवर आता अंकुश येणार आहे. दुसरीकडे शासनाच्या या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप क्लासचालकांसह विविध संघटनांनी केला आहे. ...
मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. ...