स्वत:च्या भविष्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करून तेथे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या तणावातून जावे लागते तो टाळता येऊ शकतो. प्रवेशासाठी पुरेसे मार्क मिळणे, योग्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आणि तो अभ्यासक्रम परवडणारा असणे हे विद्यार्थ्याला बघावे लाग ...
आपल्या सर्वांच्या जीवनात भाषेचे स्थान अद्वितीय आहे. भाषा आपल्या व्यावहारिक, भावनिक आणि वैचारिक जीवनाचा एक असा भाग असते. आपण चालता-बोलता, घरीदारी, क्षणोक्षणी सहजपणे भाषा वापरत असतो. इतके सहज की, आपल्याला त्याची जाणीवही नसते.आज माणसाची जी काही प्रगती ...
शासनातर्फे आदर्श शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रामधील, दोन विशेष, एक अपंग, एक स्काउट व गाइड शिक्षक यांचा समावेश आहे ...
अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ...
विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या बारसागड येथे मंगळवारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची बदली झाल्याच्या कारणाखातर शाळेत जायला नकार दिला. ...
कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत. ...