महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपार ...
कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसि ...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. ...