Mumbai: नव भारत साक्षरता मोहिमेला राज्यात दोन वर्षे लोटली तरी अपेक्षित काम झालेले नाही. शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. ...
निकट भविष्यात बरीच कामे रोबोटद्वारे करून घेतली जातील. नवतंत्रज्ञानामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील. या बदलांचे शिक्षण क्षेत्रावर मोठे परिणाम होणार आहेत! ...