फसलेले निर्णय, एकाधिकारशाहीमुळे एकेकाळी संपन्न असणाऱ्या या देशाच्या नागरिकांना खाण्यापिण्यासाठीही अन्न उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशात २०१८ वर्ष संपेपर्यंत १० लाख टक्के इतका चलनवाढीचा दर असेल असे भाकीत केले आहे. ...
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान टिकेल की नाही? लोकशाही मोडीत निघेल, असा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच ‘संविधान बचाओ’ या उद्दिष्टाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...
रुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे. ...
देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ ...