ल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. ...
आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...