लॉकडाउननंतर शुक्रवारी घेतलेल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दास यांनी वरील घोषणा केल्या. त्याचप्रमाणे उद्योग, शेती तसेच गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज देण्यासाठी निधी कमी पडू न ...
दास हे कोरोना संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी आज काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी २७ मार्चलाही अशाप्रकारचा दिलासा दिला होता. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी बोलणार आहेत. ...
व्हॅटिकन सिटीनेही आपली गेट बंद करून घेतली असून, सभोवतालच्या २० फूट उंच कुपणभिंतीबाहेर सशस्त्र पहारेकरी पहारा देत आहेत. आपण सर्वजण मिळून सहा कोटी नागरिक ‘लॉकडाऊन’मध्ये आहोत. ...
महाराष्ट्र सरकारनेही ज्या जिल्ह्यांत कोरोनाची फारशी लागण झालेली नाही, तेथील कारखाने व उद्योग सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सध्या ९० ते ९५ टक्के कारखाने बंद आहेत ...