भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्तीचे वातावरण असतानाच कोरोना विषाणूचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेने दिला आहे. ...
गेल्या २४ तासात २००० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर नजर ठेवणारी संस्था जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...