यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झ ...
कृत्रिम पावसाचा नैसर्गिकला धोका आणि पर्यावरणाची हानी संभवते. त्यामुळे अनेक देशांत कृत्रिम पावसाचे प्रयोग थांबविण्यात आले आहेत. अशावेळी अवर्षणग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडणारच, असे सांगत सरकारने ढगाएवढ्या उंचीवर सर्वसामान्यांच्या अपेक्षा नेल्या. यासाठ ...