पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संस्थेच्या तरुणांनी दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना एसटी मध्ये बसवून पुण्यात पाठविण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात त्यांची सर्व काळजी घेतली जाणार असून या उपक्रमातून काही काळ या आजी आजाेबांना दुष्काळाचा विसर पडावा अशी आशा य ...
जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़ ...
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील चारा छावणीत पाच दिवसाच्या कालावधीत ४०० च्या आसपास लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. चारा छावणीमध्ये दाखल झालेल्या मोठ्या पशुधनासाठी १८ किलोग्रॅम तर लहान पशुधनासाठी ९ किलोग्रॅम असा हिरवा चारा दिला जात आहे. ...