उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली ...
येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत. ...