शाहदरा येथे काही समाज कंटकांनी अथवा उपद्रवी मंडळींनी कावड यात्रा मार्गावर, सुमारे एक किलोमीटरपर्यंत काचेचे तुकडे टाकल्याचा दावा दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. ...
Delhi Earthquake : भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया. ...