निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाच्या गुंतवणूक मान्यता समितीने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे, असे २५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र आणि बैठकीचा कार्य अहवाल केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉल ...
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़ ...
दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मना ...
लोकसभेच्या सतराव्या निवडणुकांना अतिशय थोडा काळ उरला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याच्या बातम्या येत आहेत. मतदारांना आपली मागणी रेटण्याची ही एक संधी आहे. ...