Farmer Success Story : अतिवृष्टीतून सावरत आधुनिक शेती व योग्य नियोजनाच्या जोरावर परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या ४० गुंठ्यांत हिरव्या मिरचीचे ३०० क्विंटल उत्पादन घेत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवता येतो, याचे ...
Oilseed Crop : रब्बी हंगामातील पेरणी उशिरा सुरू झाल्याने राज्यातील तेलबिया लागवड सरासरीच्या केवळ ४३ टक्क्यांपर्यंतच पोहोचली असून यंदा तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. (Oilseed Crop) ...
shet raste yojana ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेता, तसेच मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून राज्यात शेतरस्ते योजना राबविण्याचे ठरवले आहे. ...
shetkari katj mafi शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. ...
सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे. ...
सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...