रब्बी हंगाम २०२५-२६ साठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यात रब्बी ज्वारीची मुदत संपली असून, आता गहू व हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना केवळ डिसेंबरच्या 'या' तारखेपर्यंत रब्बी पिकांसाठ ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
kukadi irrigation पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांत गावरान कांदा लागवड आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. ...
Chia Cultivation : भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू गावात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली चिया लागवडीचा पहिला प्रयोग सुरू झाला आहे. कमी पाणी, अत्यल्प खर्च आणि बाजारातील वाढती मागणी पाहता चिया हे पीक हरभऱ्याला पर्यायी आणि फायदेशीर ठरणार असल्याचे कृषि ...
krushi yantrikikaran yojana कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ...
rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...