गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
E-Pik Pahani : ई-पीक पाहणी प्रक्रियेत सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. सातबाऱ्यावर नोंद न झाल्याने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अडकली असून ३१ मार्चची मुदत जवळ येत असल्याने मदत अजूनही अधांतरी आहे.(E-Pik P ...
Unseasonal Rain Impact : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः पळापळ करत असून अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे श ...
pik karj vyaj savlat प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. ...
Nagpur : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान ...
pik karj vyaj savlat राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. ...