Pik Vima Yojana : खरिप हंगामातील पीक नुकसानीनंतर करण्यात आलेले पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासन आणि पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. कोणताही आक्षेप नसतानाही अमरावती जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा परतावा मिळालेल ...
Wheat Crop Management : गहू पिकावर तांबेरा, काजळी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाने करपताना व दाणे सुकताना दिसत आहेत. वेळेवर उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. आज आपण गहू पिकावरील प्रमुख रोग आणि त्यावरील शास ...
Rabi Crop : यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असले, तरी कळी व फुलोरा अवस्थेत घाटेअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत फुले गळून पडत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ...
Organic Disease Control : बायोमिक्स (Biomix) हे १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे जैव मिश्रण हळद, अद्रकसह विविध पिकांमध्ये रोगनियंत्रण, जोमदार वाढ आणि उत्पादनवाढीसाठी प्रभावी ठरत आहे. संशोधनातून सर्व पिकांसाठी उपयुक्त ठरलेले हे मिश्रण शाश्वत शेतीसाठी नवे आशा ...
Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...
कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जातात; परंतु मागील काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय तेलवर्गीय पिकांचेदेखील क्षेत्र कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेलांसह डाळीचे दरवाढ कायम राहणार आहे. ...
Rabi Crop : रब्बी हंगामात बहरलेल्या पिकांवर नीलगाय, रानडुक्कर आणि वानरांनी धुमाकूळ घातला असून जंगलालगतच्या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रंदिवस रखवाली करूनही पिके सुरक्षित राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. (Rabi Crop) ...