Fake Maize Seeds : मक्याचं बियाणं फसवं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पेरणी व उगवण व्यवस्थित झाली तरी काढणीच्या वेळी कणसात दाणेच न भरल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित बियाणे कंपनीविरोधात ...
हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला. ...
खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...
Rajma Market : सोयाबीनच्या कमी दरांमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी आता राजमाकडे वळताना दिसत आहेत. चांगला बाजारभाव आणि कमी कालावधीमुळे राजमाचे क्षेत्र यंदा वाढले असून पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Rajma Market) ...
खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...
chinch market पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यामुळे जत तालुक्यात पुढील वर्षाच्या सुरुवातील चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे. ...
साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...