काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. ...
America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे. ...
Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मणदूर (ता. शिराळा) परिसरात अलीकडे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ...
जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि निसर्गाशी मैत्री असेल, तर शेतीत अशक्य काहीच नाही, हे बारामती तालुक्यातील निंबुत येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...
Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...