लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं - Marathi News | Budget Session Why fight the farmers asks Opposition leader Ghulam Nabi Azad in Rajya Sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. ...

लाल मिरची हवन, ७ बकऱ्यांचा बळी; भाजपा खासदाराच्या यज्ञामुळे काँग्रेस आमदाराला मृत्यूचं भय - Marathi News | Alligation of Are Bjp Mps Performing Yagya For The Death Of Congress Mla In Chhatisgarh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लाल मिरची हवन, ७ बकऱ्यांचा बळी; भाजपा खासदाराच्या यज्ञामुळे काँग्रेस आमदाराला मृत्यूचं भय

राज्यसभेतील भाजपाचा एक खासदार माझ्या मृत्यूसाठी यज्ञ करत आहे ...

मुंबई महानगरपालिकेवर तिरंगा फडकवणार - भाई जगताप - Marathi News | to fly tricolor on Mumbai Municipal Corporation - Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेवर तिरंगा फडकवणार - भाई जगताप

Mumbai Municipal Corporation News : आतापासूनच एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसशिवाय महापौर नाही ...

आरोपाचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, राम मंदिर देणगीवरुन राजकारण तापलं - Marathi News | Give proof of the allegation, otherwise apologize, politics is heated by the Ram temple donation, madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपाचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, राम मंदिर देणगीवरुन राजकारण तापलं

भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे ...

"यांना शक्य झालं तर संसदही विकतील"; काँग्रेस नेत्याची अर्थसंकल्पावरून टीका - Marathi News | congress leader bhai jagtap on union budget 2021 if possible they can sell parliament building too is it olx ad nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यांना शक्य झालं तर संसदही विकतील"; काँग्रेस नेत्याची अर्थसंकल्पावरून टीका

नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका, एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयास असल्याच्याही विरोधकांची टीका ...

काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal's vehicle attacked in Jalalabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला 

Akali Dal president Sukhbir Singh Badal's : पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ...

"भाजपवाले राम मंदिराच्या देणग्या गोळा करून त्याचेच रात्री मद्यपान करतात"; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | congress mla kantilal bhuria alleged bjp man drink alcohol using ram mandir donation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपवाले राम मंदिराच्या देणग्या गोळा करून त्याचेच रात्री मद्यपान करतात"; काँग्रेसचा गंभीर आरोप

राम मंदिराच्या देणग्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  ...

"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात"  - Marathi News | "Will be Mumbai Mayor of Congress,Says Congress leader Bhai Jagtap, Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले ...