देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congres Kolhapur : महाविकास आघाडीच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना पंधराशे रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची ...
BJP Nishikant Dubey And Congress Shashi Tharoor : आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. ...
congress Satara : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील चक्रीवादळग्रस्तांना गुजरातप्रमाणे मदत जाहीर करावी. इंधन दर कमी करावा व खाद्यतेल किमती परवडतील इतक्या कमी करण्यासाठी धोरण निश्चित करावे, तसेच सातारा जिल्ह्यातील घरकुल यादीतील ३० हजार कुटुंबांना अपात्र ठर ...
मराठा आरक्षणाबाबत भाजपाची एकंदर भूमिका म्हणजे 'दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला' अशी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली आहे. ...
Coronavirus: काँग्रेस या सर्वेक्षणानंतर फक्त उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आक्रमक झालेला नाही तर, कोरोना महामारीशी लढत असलेल्या लोकांना त्याने मदतकार्यालाही वेग दिला आहे. ...