देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना, "जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा-तेव्हा जिहाद होईल," असे विधान मदनी यांनी केले होते. ...
Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti: नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर ...
Karnataka Political Update: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदावरून आमने सामने आले आहेत. त्यावरून सुरू झालेला वाद थांबण् ...