देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
Harshwardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात. देवेंद्र फडणवीस हे लाडकी ...
Mumbai Municipal Corporation Election: महाराष्ट्राची राजधानी आणि देशातीस सर्वात मोठी महानगरपालिका असेलल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं असून, एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्यासाठी र ...
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
केंद्र सरकारनेव्हीबी-जी रामजी विधेयक मंजूर केले आहे. एकदा अंमलात आल्यानंतर, हा कायदा मनरेगाची जागा घेईल. सरकार महात्मा गांधींचे नाव योजनेतून काढून टाकण्यासाठी हा कायदा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...