देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवर भाष्य करताना म्हटलं की, "मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे." ...
अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून अध्यक्षपद चिंचवडला मिळणार की भोसरीला? महिलांना संधी देणार की पुरुषांना, याबाबत चर्चा रंगली आहे ...
Maharashtra Assembly Budget Session: 'आयुष्यमान भारत' आणि 'महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने'चा लाभ गरजू रुग्णांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरू आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व ...
पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नसल्याने समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान शर्टलेस निषेध केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज भारतीय युवा काँग्रेसचे प्रमुख उदय भानू चिब यांना अटक केली. उदय भानू यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर टिळक मार्ग पोलिस ठाण्याबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ...
मुंबई पालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे निवडणुकीत काही सर्वपक्षीय इच्छुकांनी बंडखोरीही केली. ...