सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीचं ठरलंय, युतीचं ठरतंय, वंचित-एमआयएमचे बिनसलंय...अशा वार्ता येत असताना महाराष्टच्या राजकारणात थेट पहिल्या पंचवार्षिक निवडणुकांपासून संचार करणाऱ्या डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) आणि मार्क्सवा ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असून पक्षाने रामटेकसह शिर्डी, परभणी व गडचिरोली येथील लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
इफ्फीतील काही चित्रपटांना वैचारिक, नैतिक तडजोडीची दुर्गंधी का येत होती, कम्युनिझमला लक्ष्य बनविण्याचा तर तो हेतू नव्हता? त्यामुळे इफ्फी या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात नाही का येणार? ...