श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांवर टीका केली. "मित्रांनो, या अधिवेशनात संसद देशासाठी काय विचार करत आहे, काय करू इच्छिते आणि काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली पाह ...
भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पालघर पोलिस ठाण्यात हजर राहावे लागले. मात्र, त्यांना अपयश आल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...