श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur Municipal Corporation: नागपूरच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकारण तापले आहे, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे. ...
ZP Election Update: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. मात्र आता राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही बिनविरोधच्या माध्य ...
KDMC Mayor Reservation Politics, Eknath Shinde Shiv sena: आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. शहराध्यक्ष रवी पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले. ...