Bharat Ratnaभारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करणाऱ्या दिग्गज व्यक्तीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जातो. Read More
NCP SP MP Nilesh Lanke News: शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत की, ज्यांच्या काळात विक्रमी शेतकरी कर्जमाफी झाली. शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. ...
ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. ...
सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे. ...
Resolution Approved About Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे. ...
Ratan Tata Bharat Ratna, Raj Thackeray Letter to PM Modi: रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. ...