आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Indian Premier League 2021 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील दहा सामने खेळवण्यात येणार आहेत. ( 3 big reasons why BCCI said ‘NO’ to shifting IPL 2021 matches from Mumbai ) ...
Indian Premier League 2021 : देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...
Sourav Ganguly On Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनं टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती ...
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय पंच नितीन मेनन यांनी जबरदस्त काम केलं. त्यांनी दिलेल्या अचूक निर्णयांची क्रिकेट विश्वात सध्या जोरदार चर्चा आहे. पण नितीन मेनन यांच्याबद्दलची इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...
Khaleel Ahmed: खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. ...
भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...