सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे. ...
बीसीसीआयच्या १ डिसेंबर रोजी होणा-या विशेष आमसभेपूर्वी भारतीय संघाच्या भविष्यातील दौ-याची (एफटीपी) मला माहिती हवी, या आशयाचे पत्र नाराज कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना लिहिले आहे. ...
श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यवर बाद झाला. आणि आगळावेगळा विक्रम त्याच्यानावार जमा झाला आहे. ...
उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. ...
क्रिकेट संघात स्थान मिळाळे नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते याचा काही नेम नाही. 2008 साली अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे ...
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सदस्य असलेले माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. ...