ज्याप्रकारे भारत श्रीलंकेविरुद्ध सहज वर्चस्व गाजवेल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते, त्याकडे पाहता भारताने मिळवलेला विजय नक्कीच लौकिकास साजेसा ठरला नाही. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयवर नुकसानभरपाईचा दावा टाकल्याने उभय देशातील क्रिकेटसंबंध खराब होतील, अशी भीती आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली. ...
चौथ्या दिवशी लंकेनं तीन विकेट गमावल्या होत्या त्यामुळे पाचव्या दिवशी त्यांच्यावर पराभवाचं सावट उभं राहिलं होतं. भारत दुसऱ्याच सत्रात सामना जिंकेल अशी अवस्था असतानाच.... ...
केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून एखाद्या खेळाडूला निलंबित करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुंबईकर क्रिकेटपटू हिकेन शहा याने निलंबन मागे घेण्यासंदर्भात ...
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत १३० षटके गोलंदाजी केलेली आहे, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मते गोलंदाजांची फिटनेससाठी ही चांगली बाब.. ...
महिला संघासाठी व्यवस्थापक पदाची जाहिरात देताना सचिवाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याबद्दल बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी हे सीईओ राहुल जोहरी यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. ...
पुढील वर्षी होणा-या ‘आयपीएल’च्या ११व्या सत्रामध्ये क्रिकेटप्रेमींसाठी अनेक मुख्य बदल झालेले पहायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नव्या मोसमात लीगमधील सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार असून... ...