सरकारी मालकीच्या बँकांना प्रस्तावित २.११ लाख कोटींचे संकट निवारण पॅकेज (बेलआउट पॅकेज) एकदाच मिळेल, नंतर त्याची पुनरावृत्ती होणार नाही. यापुढे बँकांना स्वत:चे भांडवल स्वत:च उभारावे लागेल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...
बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली. ...
केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चही केला आहे. बँकांच्या माध्यमातून या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले. याच बँकांकडून या अभियानाला कोलदांडा देण्यात येत आहे. देशभरातील बँकांमध्ये ग्राहकांसाठी स् ...
अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ शिखा शर्मा यांच्या फेरनियुक्तीच्या बँकेच्या बोर्डाच्या प्रस्तावावर रिझर्व्ह बँकेने काही प्रश्न उपस्थित केले असल्याचे समजते. शिखा यांचा नवा कार्यकाळ जून २०१८ पासून सुरू होणार आहे. ...
ग्रामीण भागातील जनतेला बचत आणि कर्ज योजनांचा लाभ होण्यासाठी ठाणे भारत सहकारी बँकेने मोबाईल व्हॅन बँकींग सेवा सुरु केली आहे. कर्जत आणि पालघर नजीकच्या गावांमध्येही अशी सेवा लवकरच सुरु होणार आहे. ...
दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
या आठवड्यात बँकांना गुरुवारपासून सलग पाच दिवस सुट्टी असल्याचा मेसेज सोशल मीडिावर फिरत आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. मात्र बँकांच्या सलग सुट्ट्यांबाबत बँक प्रशासनाकडून देण्यात स्पष्टीकरण समोर आले आहे. ...
कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत. ...