Banking News: खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या बचत खात्यांमध्ये दरमहा किमान १० हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक ठेवली नाही, तर त्यांना जबर दंडाला सामोरे जावे लागणार आहे, अशी सूचना या बँकेकडून देण्यात आली आहे. ...
Pik Karj : खरीप हंगामासाठी ठरवले गेलेले १,५९६ कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असूनही केवळ ४२ टक्केच वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून, मागील थकीत कर्जांमुळे नवीन कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढ ...
स्वत:चं घर विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचंच स्वप्न असतं, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना, विशेषत: नोकरी करणाऱ्यांना स्वत:च्या कमाईतून घर खरेदी करणं अत्यंत अवघड झालंय. ब ...
PM Vidya Lakshmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते. ...