राज्य शासनाने शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता तसेच विषय निश्चित करणारा आदेश काढताना या आदेशातून शाळांमधून शिकविला जाणारा कलाविषय आणि कलाशिक्षकांनाही वगळण्यात आल्याने शाळास्तरावर कलासंस्कृतीचे बीजे रुजणार कशी, असा प्रश्न शासनाला विचारला जात आहे ...
गांधीजींचा नई तालीम हा शैक्षणिक विचार आजही कसा उपयुक्त आहे, हे स्पर्धेच्या युगात समजावे, त्याचा प्रसार व्हावा, मुलांचे भावविश्व टिकविण्याचे प्रयत्न व्हावेत, या हेतूने चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवनात १० मार्चपासून ...
निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...