आदिवासी पाड्यांमधील नागरिकही जांभळांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईत येत असतात. आवक कमी असल्यामुळे दर तेजीत असून मेअखेरपर्यंत दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ...
Agriculture News : माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांची वजनमर्यादा ५० किलोपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळणार असला, तर ...
Harbhara Kharedi : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का देणारी घटना समोर आली आहे. खरेदीची अंतिम तारीख २९ एप्रिल असतानाही, सरकारी पोर्टल २४ एप्रिललाच अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक नोंदणीकृत शेतकरी अडचणीत सापड ...
Tur Kharedi : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने हमी दराने तूर खरेदीसाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. बाजारात हमीपेक्षा कमी दर मिळत असताना, शेतकऱ्यांना ८ हजार रुपयांना प्रति क्विंटल दराने तूर विकण्याची ही महत्त्वाची संधी आहे. व ...
tur bajar bhav : तुरीचे उत्पादन घटले असतानाही बाजारभावात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मे २०२६ मध्ये तुरीला प्रति क्विंटल ७,३०० ते ७,६५० रुपये दर मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हा दर हमीभावापेक्षा कमी राह ...
limbu bajar bhav गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ...