Navi Mumbai: नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. ...
कांद्यावर निर्यात कर आकारण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याबरोबर लासलगावसह नाशिकमधील अनेक बाजारसमित्यांमधील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला, त्याचे वास्तव नेमके काय आहे्? ...
कांदा निर्यात शु्ल्कातील वाढीनंतर शेतकऱ्यांच्या रोषावर केंद्र सरकारने उतारा आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाणार असे केंद्राचे म्हणणे आहे. ...
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे शेतकरी नैराश्यात गेला आहे, तर व्यापारीही हताश झाले आहे. लासलगाव व परिसरातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. ...
आजपासून नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) मार्फत केंद्र ग्राहकांना किरकोळ दुकाने आणि मोबाईल व्हॅनद्वारे ₹ २५ प्रति किलो दराने कांदा विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
लासलगाव बाजार समिती व्यापारी असोसिएशनने नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बेमुदत बंद केले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आंदोलन उभारले जात आहे. ...
आज लिलाव बंद राहिल्याने किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक उलढलीस मोठे ग्रहण लागणार आहे. व्यापारी वर्ग बेमुदत बंद साठी ठाम असल्याने या लिलाव बंदची कोंडी कशी फुटणार ही प्रशासनापुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ...
कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २१) लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित ...