तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. ...
बाजारपेठेत भाव पडले अन् हमीभावाने माल विक्री करायचा तर आता शेतकऱ्यांना अॅडव्हान्समध्ये ई समृद्धी अॅपवर आपल्या मालाची नोंदणी करून ठेवावी लागणार आहे. त्यानंतरच २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार माल घेतला जाणार आहे. ...
Maize Price: बाजारात सध्या मक्याच्या बाजारभावात घट पाहायला मिळत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना त्यामुळे दिलासा मिळत असला, तरी शेतकऱ्यांना चार पैसे कमीच मिळत आहेत. जाणून घेऊयात मका बाजारभाव ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Dhanya Bajar धान्य मार्केटमध्ये सद्यःस्थितीमध्ये गहू व तांदळाची सर्वाधिक आवक होत आहे. सोमवारी ६२६ टन गहू व १८७२ टन तांदळाची आवक झाली आहे. ...
राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील सचिवांचे विकास संस्थांच्या धर्तीवर 'सचिव केडर' करून त्यांचा पगार देखरेख शुल्कापोटीच्या रकमेतून देण्यात येणार आहे. ...
राज्यात आज एकूण ६९०२ क्विंटल टोमॅटोची आवक होती . ज्यात सर्वाधिक मुंबई येथे नं.०१ टोमॅटो २०३५ क्विं., पुणे येथे लोकल १९३२ क्विं., पनवेल नं.१ ६९० क्वि. आवक होती. ...
कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्प यशस्वी झाला तर बाजार समितीमधील कचऱ्याचीही किंमत वाढणार असून त्यातून खत, वीज किंवा बायोगॅस निर्मिती शक्य होईल. ...