मे महिन्यात शासकीय हमीभावात शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्र येथे सुरू झाले होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागाच नसल्याने २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आ ...
राज्यात आज ५१५२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक आज रविवार (दि. २१) रोजी जुन्नर-ओतूर येथे ३९४३ क्विंटल होती. तर कमी आवक पलूस येथे २ क्विंटल होती. ...
राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये आज ६१७४ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक १६८९ क्विं. जालना, ७२० क्विं. पुणे, ५५१ क्विं. बार्शी, ५४९ क्विं. जामखेड, ३८५ क्विं. मलकापुर, २९० क्विं. सांगली येथे होती. तर कमी आवक राहता बाजारसमितीत ५ क्वि ...
हळदीला आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणण्यापेक्षा घरात ठेवणे अधिक पसंत केले आहे. मध्यंतरी ३० हजारांवर हळदीचे भाव पोहोचले होते. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी होता. परंतु आज पुन्हा दरात घसरण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...