नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या एसी-१ आणि एसी-२ श्रेणीचे तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना थेट विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. तिकिटातील फरकाचे पैसे मात्र प्रवाशास द्यावे लागतील. ...
अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियान ...
कर्जाचे ओझे आणि वित्तीय संकटासोबत खडतर स्पर्धेसह विविध समस्यांना सामोरे जात असलेल्या एअर इंडिया कंपनीने, तत्काळ खेळत्या भांडवलाची तजवीज करण्यासाठी १,५०० कोटी रुपयांच्या अल्पवधी कर्जाची मागणी केली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार ...
पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...