रक्ताभिसरणाचे मुख्य कार्य पार पाडणारे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव दान करणारा दाता एका गरजूला लाभला आणि गरजूच्या नातेवाइकांनी थेट चेन्नईमधून एअरग्रीन कॉरिडोरसाठी तयारीही दर्शविली; मात्र दिल्लीहून विमानाचे उड्डाण झाले तरी परतीच्या प्रवासासाठी ओझर विमानत ...
शुक्रवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम राज्यातील विमान वाहतूक सेवेवर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रत दाबोळीला येणारी दोन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तीन विमानांना इतर राज्यांतील विमानतळावर उतरावे लागले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. ...
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी ९ आणि १० एप्रिल रोजी मान्सूनपूर्व कामांसह उपाययोजनांच्या कामांसाठी ६ तास बंद ठेवण्यात येणार आहे, तर पावसाळ्यानंतर २३ आॅक्टोबर रोजी मान्सून प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठीही धावपट्टी ६ तास बंद ठेवण्या ...
नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले. ...
--सचिन जवळकोटे--गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या मंत्र्यांचे पाय साताºयाला लागले, त्यातली बहुतांश मंडळी केवळ कऱ्हाड च्या विमानतळावर उतरण्यासाठीच आलेली. मुक्कामी राहिलेली मंडळीही केवळ पाचगणी-महाबळेश्वरची थंड हवा अनुभवण्यासाठीच जमलेली. दौरा परजिल्ह्या ...
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हव ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव गेल्या चार वर्षांत एकदा नव्हे, तर दोन वेळा मंत्रिमंडळात झाला. मात्र, ...