पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली. ...
नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या एसी-१ आणि एसी-२ श्रेणीचे तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना थेट विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. तिकिटातील फरकाचे पैसे मात्र प्रवाशास द्यावे लागतील. ...
अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियान ...
कर्जाचे ओझे आणि वित्तीय संकटासोबत खडतर स्पर्धेसह विविध समस्यांना सामोरे जात असलेल्या एअर इंडिया कंपनीने, तत्काळ खेळत्या भांडवलाची तजवीज करण्यासाठी १,५०० कोटी रुपयांच्या अल्पवधी कर्जाची मागणी केली आहे. ...