अमरावती येथील बेलोरा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्यामुळे या विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे. ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया सहा वर्षापासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगीकरण नवीन वर्षात तरी होण ...
हवाई सफरीचे स्वप्न सध्या वास्तवात उतरत आहे. उडान योजनेमुळे देशांतर्गत हवाई वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०१६च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ या महिन्यात हवाई प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती हवाई वाहतूक संचालनालया ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही न ...
काहीवेळा बोलताना आपण पूर्ण शब्द उच्चारण्याऐवजी शॉर्टफॉर्मचा वापर करतो. ज्यावेळी समोरच्याला या शॉर्टफॉर्मचा अर्थ लागत नाही तेव्हा त्यातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. ...
दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. ...
गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहरातील वाहतूक सुविधांमध्येही अनेक चांगल्या बाबी मिळाल्या आहेत; परंतु सरत्या वर्षात वाहतूक क्षेत्राच्या पदरात फार काही नवीन पडले नाही. ...
नाशिक व जळगावची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर शनिवारी सुरू झाली. मुंबईहून विमान दुपारी जळगावला पोहोचताच जळगावकरांनी जल्लोष केला. मुंबईहून निघालेले विमान नाशिकला संध्याकाळी सव्वा सात वाजता पोहोचले. तेथून ते पुढे पुण्याला रवाना झाले. ...