दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते. ...
दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. जवळपास १,००० उड्डाणांना उशिर झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ...
Nagpur : नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचे उड्डाण होते. यापैकी दोन उड्डाणे एअर इंडिया, तर सहा इंडिगो एअरलाइन्स संचलित करतात. परंतु, या दोनच कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धेची कमतरता हीच तिकीट दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते. ...
शुक्रवारी सकाळी एटीसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने विमानांचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही थांबले. यामुळे धावपट्टीवर अनेक विमानांना उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी ताटकळत राहावे लागले. ...