एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियास ...
एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणाºया तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ...
मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील प्रसिद्ध अशी एअर इंडियाची इमारत १४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे. राज्य शासनाची बोली सर्वाधिक रकमेची आहे. ...
वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ...