आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादकांसमोर हमी दराच्या खरेदीत मोठी अडचण उभी ठाकली आहे. केंद्रांवर खरेदी सुरू असली तरी १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेले सोयाबीन स्वीकारले जात नसल्याने आवक अत्यल्प राहिली आहे. सततच्या पावसामुळे दाण्यातील ओलावा वाढला असल ...
बुधवार (दि.२६) रोजी पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि 'आत्मा' (ATMA - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुक्यात तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतेच उत्साहात पार पडले. ...
Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असतानाही पाणी नियोजनाची विलंबामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी अडचणीत होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे अखेर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर केले. (Isapur Dam) ...
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळा सुरु झाला असतानाच हवामानात अचानक बदल झाला आहे. अनेक ठिकाणी थंडी पूर्णपणे गायब झाली असून पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढत आहे. विदर्भात तापमानात घट होण्याचा अंदाज असला तरी राज्यातील इतर भागांत उकाडा आणि तापमान ...
E-Pik Pahani : खरिपाची ई-पीक पाहणी सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अॅपमध्ये चुकीचे गाव, चुकीचे लोकेशन आणि हँग होणाऱ्या प्रणालीमुळे ५५ टक्के शेतांची पाहणी अजूनही प्रलंबित आहे. सहायकांची डोकेदुखी वाढली असून शेतकरीही संभ्रम ...
Sericulture Farming : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यात संशोधन–विस्तार कार्य, शेतकरी प्रशिक्षण आणि विद्यार्थी कौशल्य विकासाबाबतचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) शनिवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी करण्य ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.२६) नोव्हेंबर रोजी एकूण १२९९३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हालवा, २१८०७ क्विंटल लाल, १२५९० क्विंटल लोकल, ५५५ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, १००० क्विंटल पोळ, ७२३२३ क्विंटल उन्हाळ कां ...